Wednesday, September 2, 2026

चौफेर

More

    शिवसेना, राष्ट्रवादी ‘या’ राज्यात एकत्र लढणार ?

    राज्यात शिवसेना राष्ट्रवादी सत्तेत एकत्र आहेत. त्याचबरोबर बिहारमध्ये हे दोन्ही पक्ष युती करण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी तसे...

    राजकीय

    कायदेकानून

    सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावालांच्या जीवाला धोका? केंद्रीय गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’...

    जागतिक कोरोना संकटामुळे देश हतबल झाला आहे. सध्या देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे  लस उत्पादन करणारी सिरम इन्स्टिट्यूट...

    शिक्षण-करियर

    छोटा नवाब करतोय शेती, सोशल मिडियावर चर्चेचा विषय

    कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लोक शहर सोडून गावाकडे किंवा दूर फार्म हाऊसवर जाऊन राहत होते. मुंबईतल्या अनेक सेलेब्रिटीनी देखील शहरापासून दूर जाऊन आपल्या फार्महाऊसवर राहण्याचा...
    3,038SubscribersSubscribe

    लय भारी

    More

      आई असावी जिजाऊसारखी.

      कुटुंबातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे आई. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते खरोखरच ज्यास आई नाही त्यालाच वरील ओळीचा अनुभव येईल....

      सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, ‘या’ दिवसापासून सुरू होणार राज्यातील अंगणवाडी सेवा

      सर्वोच्च न्यायालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कंटमेंट झोन सोडून देशभरातील अंगणवाडी सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अंगणवाडी सेवा सुरु करण्याचे निर्देश सर्वोच्च...

      बिहार : काँग्रेसच्या जागा वाढतील, माणिकराव ठाकरे यांना आत्मविश्वास

      आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. २४३ जागांसाठी तीन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणूक पार पडली. आज मतमोजणी होत आहे. नितीश कुमार आणि...

      अजित पवारांच्या पुढाकाराने २३ गावे पुणे महानगरपालिकेत सामाविष्ट होणार ?

      जानेवारी महिन्यात पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्याचे...

      क्रीडा विषयक

      खासदार गुलाब नबी आझाद राज्यसभेतुन निवृत्त, समारोपाच्या भाषणादरम्यान झाले भावूक

      राज्यसभेतील काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्या सन्मानार्थ अनेक खासदारांनी नबी आझाद यांच्या समारोपाचे भाषण केले. यानंतर आझाद खूप...

      राज्यातील उद्योगांना मिळणार गती, ड्रायपोर्ट प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार

      जालना व वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२० पर्यंत हे पोर्ट कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक व सांगली...

      ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवा; जयंत पाटील यांची मागणी

      देशभरात कोरोनाचे संकट वाढत असताना औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे. अशावेळी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

      पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला : केशव उपाध्ये

      राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या माहिती विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारे सरकारवर टीका केली होती. "आज देशात निर्माण...

      राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी तब्बल ‘इतके’ मतदान

      राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस....

      ऑटो-टेक

      औरंगाबाद नामांतर : ‘दानवेंनी फेकाफेकी करू नये’,शिवसेना नेता कडाडला

      औरंगाबाद नामांतराचा वाद चांगलाच पेटलेला आहे. औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. या मागणीला काँग्रेसने विरोध...