Friday, May 8, 2026

चौफेर

More

    राजकीय

    कायदेकानून

    शरद पवारच तारणहार, म्हणाले ‘या’साठी भाजपला कधीच यश मिळणार नाही

    महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे...

    शिक्षण-करियर

    त्या गळाभेटीवर काय म्हणाले चंद्रकांत दादा?

    नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा  साखरपुडा पार पडला. राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज या सोहळ्यास ऊपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांनीदेखील याबकार्यक्रमास हजेरी लावली होती....
    3,038SubscribersSubscribe

    लय भारी

    More

      गृहमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर वळसे पाटलांच मोठं विधान! काय म्हणाले वळसे पाटील

      राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष होते. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या...

      औरंगाबाद : धुमाकूळ घालणारा बिबट्या होणार जेरबंद

      औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मानवी वस्त्यांमध्ये व शेतात घुसून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडून तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. बिबट्याचा त्वरित...

      मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना कोरोना प्रतिबंधाचे नियम शिकवावेत : अतुल...

      संजय राठोड यांनी निर्लज्जपणे शक्तीप्रदर्शन केले त्या पोहरादेवीच्या महतांनाच आता कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना...

      राहुल गांधी नौटंकी हा शब्दप्रयोग करतात, हा देशाचा आणि देशातील जनतेचा अपमान आहे :...

      राहुल गांधींनी कोरोनाबाबत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी, मोदींबद्दल बोलताना त्यांनी नौटंकी हा शब्दप्रयोग केला. यावरुन, भाजपाने राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं...

      क्रीडा विषयक

      विखेपाटलांच्या मध्यस्थीला आले यश

      आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काल उशिरा ग्रामस्थ व बगाटे यांच्यात झालेल्या चर्चेत, मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे येत्या शनिवारी देण्यात आलेला "शिर्डी...

      टोल वाढणार पाच टक्क्यांनी

      पुणे शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गासह नाशिक आणि सोलापूर महामार्गांवरील टोलचे दर दि.1 एप्रिलपासून वाढणार आहेत.  केंद्र सरकार महागाईच्यानिर्देशांकानुसार प्रत्येक वर्षी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरामध्ये...

      अखेर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागणार? पालकमंत्र्यांचा ईशारा

      मुंबईत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. रुग्णांसोबतच आता मृत्युच्या प्रमाणांमध्येसुद्धा वाढ होते आहे. मुंबई पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेवर आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात न आल्यास मुंबईत...

      बापरे तब्बल ९६ हजार ५८३ वाहने जप्त !

      जगभरात कोरोनामुळे थैमान माजले आहे देशभर अर्थात राज्यभारतही गेल्या अनेक महिन्यापासून टाळेबंदी जाहीर केली होती. काही ठिकाणी परिस्थिती पाहून काही बाबींसाठी टप्या-टप्प्याने सूटही देण्यात...

      शिवसेनेचा परखड सवाल: अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?

      अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरू होणार आहे. 14 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत...

      ऑटो-टेक

      खत दरवाढी विरोधात उद्या ताली-थाली बजाव आंदोलन; प्रहारच्या बच्चू कडू यांची...

      केंद्र सरकारने पेट्रोल दरवाढी पाठोपाठ खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढवल्या आहेत. शेतक-यांसाठी ही बाब म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. अगोदरच कोविड १९ च्या महामारीच्या काळात...