Sunday, July 12, 2026

चौफेर

More

    औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा

    औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा...

    राजकीय

    कायदेकानून

    शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज

    महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकर्‍यांना तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे नुकताच घेण्यात आला आहे. सहकार आणि कृषी मंत्र्यांनी...

    शिक्षण-करियर

    राणे म्हणतात ‘यहा के हम सिकंदर’; राणेंना धक्का देणारा अजून जन्माला...

    म्हणे राणेंच्या बुरुजाला धक्का देणार ! अरे इथे एकपण चिरा हलला नाही आणि म्हणे धक्का देणार, आमदार नितेशजी राणे यांनी म्हटल्याप्रमाणे राणेंना धक्का देणारा...
    3,038SubscribersSubscribe

    लय भारी

    More

      ‘दिव्यांगाकरिता असलेला पाच टक्के निधी त्वरित दिव्यांगाच्या खात्यावर जमा करण्यात यावा’

      'दिव्यांगाकरिता असलेला पाच टक्के निधी त्वरित दिव्यांगाच्या खात्यावर जमा करण्यात यावा' परभणी महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्याकडील दिव्यांगाकरिता असलेला पाच टक्के निधी त्वरीत दिव्यांगाच्या खात्यावर...

      केंद्र सरकारच्या परवानगीने सेटलमेंट केली जात आहे : अजित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

      चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सरकारी चार बँकांचे खासगीकरण करण्याचे जाहीर केले.सरकारच्या या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींना बँकांच्या खासगीकरणाला थेट...

      ‘सत्तेची लाचारी सोडल्याशिवाय शिवसेना औरंगाबादचं नामांतर करू शकत नाही’ : मनसे नेता

      मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, अजूनही संभाजीनगर नावाची मागणी...

      परमवीर सिंह प्रकरण ही भाजपची स्क्रीप्ट! कॉंग्रेसचा दावा, ऊपस्थित केले गंभीर प्रश्न

      परमवीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातल्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. भाजपकडून अनिल देशमुख यांच्या राजिनाम्याची मागणी तीव्र होते आहे. कॉंग्रेसने मात्र अनिल देशमुख यांच्या...

      क्रीडा विषयक

      यंदाचा थर्टीफर्स्ट नेहमीसारखा नाही,त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं: BMC आयुक्त इकबाल सिंह चहल

      थर्टीफर्स्टला हॉटेल, पब, रिसॉर्टमध्ये ज्या कुठल्या पार्टी करायच्या असतील, त्यांना रात्री 11 पर्यंतच परवानगी आहे. लोकांना लग्न, पार्टी, इतर कार्यक्रम रात्री 11च्या आधी करावे...

      कंगना रनौतवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल

      कायम आपल्या विधानांमुळे चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या विळख्यात अडकली आहे. वांद्रे कोर्टात अभिनेत्री कंगना...

      पुण्यात व्यापारी वर्ग आक्रमक

      पुण्यात मंगळवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर अनेक व्यापारी राज्य सरकार व प्रशासनाच्या निषेध व्यक्त करणाऱ्या फलकांसह रस्त्यावर घोषणाबाजी केली.यावेळी अनेक व्यापारी वर्गाने गर्दी करत प्रशासनाच्या...

      या वयातही प्रचंड काम करणारा असा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार...

      राजकीय जीवनात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 30 वर्षे काम करतोय. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते.पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आज काम करत आहेत. या...

      सांगली जिल्हा कोरोनारुग्णांची स्मशानभूमी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

      सांगली – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील...

      ऑटो-टेक

      सरकारने महामारी अधिनियमांतर्गत सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी ‘अधिग्रहित’...

      सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पुनावाला यांची तुलना दरोडेखोरांशी करत, सरकारने महामारी अधिनियमांतर्गत ही कंपनी 'अधिग्रहित' करावी, असे राधा मोहन दास यांनी...